tag:blogger.com,1999:blog-1678889089904293194.post8877144333165928395..comments2024-03-25T22:34:46.610+05:30Comments on रमतारामाचे विश्रांतीस्थळ: व्यवस्थांची वर्तुळेरमतारामhttp://www.blogger.com/profile/08497954778014640119noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1678889089904293194.post-47926202540604035422015-12-26T11:49:29.485+05:302015-12-26T11:49:29.485+05:30नक्कीच. मी जेव्हा 'वस्तुनिष्ठ निकष' म्हणतो...नक्कीच. मी जेव्हा 'वस्तुनिष्ठ निकष' म्हणतो तेव्हा विवेकाचा आधार घेऊन निश्चित केलेले असाच अर्थ आहे. मुळातच ते निकष आपल्या व्यवस्थेला सोयीचे असतील अशा तर्हेने असावेत असा आग्रह धरला तर ते वस्तुनिष्ठ म्हणता येणार नाहीत. रमतारामhttps://www.blogger.com/profile/08497954778014640119noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1678889089904293194.post-88697144936409297842015-12-24T15:21:48.411+05:302015-12-24T15:21:48.411+05:30या प्रश्नांचे सरळ (सोपे नव्हे!) उत्तर म्हणजे विवेक...या प्रश्नांचे सरळ (सोपे नव्हे!) उत्तर म्हणजे विवेक हा धर्म आणि देश, दोन्हीपेक्षा श्रेष्ठ. विवेकवाद जोपासला तर सत्य काय आणि मिथ्या काय (विवेकवाद सांगतो धर्म आणि देश दोन्ही मिथ्या, मानवतावाद सत्य) किंवा कोणत्याही द्वंद्वात्मक स्थितीत ज्यास्त श्रेयस्कर काय हे समजायला मदत होईलAnonymoushttps://www.blogger.com/profile/05070724790989423770noreply@blogger.com