-
सदर कवितेतील प्रसंग साक्षात घडण्यापूर्वी त्यांनी संकल्प केलेल्या आणि नंतर -साहजिकच- अपुरे सोडून दिलेल्या ’गीतमारायण’ या गीतसंग्रहातील एक गीत. https://www.news18.com/ येथून साभार. ( काव्यप्रभू गदिमा यांची क्षमा मागून) कळफलकाशी जडले नाते अधीर बोटांचे विडंबन झाले कवितेचे रमतारामे उगा उचलिले गीत राघवाचे कर्ण जाहले काव्यप्रभूंच्या तप्त चाहत्यांचे उभे ठाकले कविप्रेमी ते, क्रुद्ध शब्द वाचे विद्ध विडंबक पळू पाहतो, झुंड तयापाठी पदांमधि त्या एकवटुनिया निजशक्ती सारी दूर जातसे रमत्या, वाढवी अंतर दोघांचे उंचावुनिया मान जरासा कानोसा घेई तडिताघातापरी भयंकर नाद तोच होई रंगविले गाल लाल कुणी एके रमत्याचे अंधारुनिया आले डोळे, कानी ध्वनि वाजे मुक्त हासला झुंड… पुढे वाचा »
Vechit Marquee
‘वेचित चाललो...’ वर :   
उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...       अंतरीच्या या सुरांनी      
रविवार, १ नोव्हेंबर, २०२०
विडंबन झाले कवितेचे... (ऊर्फ ’विडंबन-वेदना’ )
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)