-
‘विचारवंतांवर, लेखकांवर कोणतीही बंधनं आली, की विचार मरतो. विचार मेला की संस्कृती धोक्यात येते आणि विकृती येते.’ - दुर्गा भागवत. गेल्या काही दिवसांत साहित्यिकांची पुरस्कार परत करण्याची ‘अहमहमिका’ अनेकांना टोचली आहे. माध्यमांच्या विस्फोटामुळे, आणि ते लोकांना सतत व्यक्त होण्यास भाग पाडत असल्याने, आणि या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे कितीही निर्बुद्ध विधानांना कुठे ना कुठे प्रसिद्धी मिळत असल्याने, निरर्गल व्यक्त होण्याची प्रवृत्ती वाढीस लागलेली दिसते. तर्क, मूल्यमापनाची शून्य समज असलेलेही दिग्गजांवर बेमुर्वत शेरेबाजी करताना दिसतात. अख्लाकला घेरून मारणार्या जमावाचीच एक आवृत्ती सोशल मीडियांतून बस्तान बसवू लागलेली आहे. अनेक सुज्ञांना आपण अशा एका झुंडीचा भाग आहोत, हे जाणवतही नाही इतका धुरळा बुद्धिभेद करणार्यांनी उडवून दिलेला दिसतो आहे. … पुढे वाचा »
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५
विचारहीन झुंडीचे माध्यमशास्त्र
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)