-
( प्रसिद्ध समीक्षक हरिश्चंद्र थोरात यांनी फेसबुकवर << हे भलतंच काय झालंय आपलं? >> असा प्रश्न उपस्थित केला. त्याच्या अनुषंगाने मांडलेला हा विचार, एकाच वेळी सर्व बाजूंचा मार खाण्याबद्दल ख्याती असणार्या रमतारामांचा .) ...हे आपल्यापुरतं प्रत्येकाने तपासून पहायला हवं. ज्यांचा “माझ्या गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग समर्थनीय आहे, पण ‘त्यांच्या’ गटाच्या हितासाठी केलेला कायदेभंग मात्र समर्थनीय नाही ” असे उघड विषमतावादी, वर्चस्ववादी मत आहे, त्यांचा मुद्दा मी सोडून देतो. निदान ते आपल्या एकांगी भूमिकेशी प्रामाणिक तरी आहेत. पण जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरेचा उद्घोष करतात, आपली न्यायबुद्धी जिवंत असल्याचा किंवा आपण समतोल विचाराचे असल्याचा दावा करतात, त्यांच्यासाठी हा वरचा प्रश्न आहे . प्रश्न अगदी वाजवी आहे. ‘आपण’ बदललो, आपण वाहव… पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
बुधवार, ४ जानेवारी, २०१७
आपण निषेध विशिष्ट घटनेचा करतो की प्रवृत्तीचा...?
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)