-
प्रास्ताविक : मानवी इतिहासात अनेक टप्पे आले. प्रथम रक्ताच्या नात्याच्या व्यक्ती एका गणात रहात असत. त्यात श्रमविभागणीचे तत्त्व अंगिकारले जाई. मूळचे एक कार्य – मुख्यत: शिकार, अन्नवाटप नि संरक्षण – एकाहुन अधिक कार्यात विभागून ते विविध व्यक्तींना वाटून देऊन ते साध्य करण्यात येई. हे कार्य त्या गणाच्या, समाजाच्या संदर्भात असे. आहार आणि निद्रा ही दोनच कार्ये खर्या अर्थाने वैयक्तिक पातळीवर असत. यानंतर गणांच्या संमीलनातून व्यापक असा समाज बनला, नि त्याचवेळी गणसंस्थेचा आधार असलेल्या बृहत्कुटुंबाचा संकोच होऊन ‘एक-केंद्री’ (nuclear) कुटुंबव्यवस्था रूढ होऊ लागली. आता समाजाअंतर्गत गणाचे/कुटुंबाचे हक्क हा नवा प्रश्न समोर आला. त्याचप्रमाणे याच्याविरुद्ध असा कुटुंबाअंतर्गत/गणाअंतर्गत/समाजाअंतर्गत असा ‘वैय्यक्तिक स्वार्थ’ नि हक्क उपस्थित झाला. समाजव… पुढे वाचा »
Vechit Marquee_Both
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज       उघडीप... आणि झाकोळ       कसे रुजावे बियाणे...       तो एक मित्र       ओळख       वेचताना... : उठाव       उठाव       चुंबन-चिकित्सा       पाखरा जा, त्यजुनिया...       दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
बुधवार, २७ एप्रिल, २०११
‘रोश विरुद्ध अॅडम्स’च्या निमित्ताने - १: प्रस्तावना आणि भूमिका
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)